श्रीरामाची स्तुती करणारे रामरक्षा स्तोत्र
श्री  रामरक्षा  स्तोत्र हे रामाची स्तुती करणारे स्तोत्र आहे. श्रीरामांचे संरक्षण मिळावे, यासाठी हे स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते. रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषिंनी रचलेले आहे.  रामनवमी , धार्मिक उत्सव, विशेषतः नवरात्रौत्सवात रामरक्षेचे सार्वजनिक पठण केले जाते. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्र…
करोना पुढील चार आठवड्यात 'निर्णायक' ठरणार
या महिन्याच्या अखेरपर्यंत जगभरात  करोनाचा संसर्ग  निर्णायक वळणार पोहचणार असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्याशिवाय चीनमध्ये करोना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. करोना संसर्गाच्या दृष्टीने आगामी चार आठवडे महत्त्वाचे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले. चीन…
वृत्तपत्रे घरी आल्याने वाचक आनंदित
काही दिवसांच्या कालखंडानंतर आज, एक एप्रिल रोजी मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरू झाल्याने वाचकांनी आनंद व्यक्त केला आहे. वृत्तपत्रांमुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना व सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने वृत्तपत्र वाचनाचा आनंद…
रिक्षा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत
उपनगरांतील सामान्य प्रवाशांसाठी वाहतुकीचे एक प्रमुख साधन असलेल्या रिक्षा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे मालाड मालवणीतील गेट क्रमांक-१समोरील रस्त्यावर शेकडो रिक्षा अशा एका रांगेत पार्क करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील १२ रुग्ण करोनामुक्त
कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी तब्बल १२ जण करोनातून बरे झाले आहेत. त्यातील आठ जणांना मंगळवारी घरीही पाठवण्यात आले. उर्वरित चार जणांनाही लवकरच रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या १२ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णा…
व्यापारी ठेवणार खरेदी-विक्री बंद
कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी होत असल्याने कामगारांसह व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत व्यापार करावा, असे स्पष्ट करत बाजार समिती प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र सुरक…